नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता ...
खांदेमळणी आणि पोळयाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीला केवळ विश्रांतीच नव्हे, तर या दिवशी त्यांना शेतकरी पुरणपोळीसारखे गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला बैलाच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर झूल पांघरून सजवले जाते. त्यांच्या नाकात नवीन वेसण आण ...
दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असू ...
वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून य ...
बडनेरा ते अकोला मार्गावर पाळा फाट्यापुढील नाल्यात वापरलेले शेकडो इंजेक्शन फेकण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला इंजेक्शन टोचल्यानंतर काही अंशी इंजेक्शनमध्ये त्या आजारी व्यक्तीचे जंत ...
कष्टकऱ्यांच्या श्रमाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव मानला जाणाºया पोळा उत्सावाच्या सार्वजनिक स्वरुपावर बंदी घालण्यात आली आहे. वैयक्तिक स्वरुपात बैलांना सजविता येणार असून केवळ घरीच पूजा करता येणार आहे ...
कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही, अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी ३०० ते ४०० बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण् ...
शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामा मदत करणाºया बैलाची कृतज्ञता पोळा या सणादरम्यान शेतकरी व्यक्त करतात. बळीराज्यासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाच मानला जातो. ऐरवी पोळा या सणादरम्यान जिल्ह्यातील विविध भागात आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा पार पडायची. परंतु, यंदा ...