दसरा दिवाळी निमित्त यंदा बाजारपेठ खुलली असून नागरिकांचीही खरेदीसाठी चांगलीच गर्दी दिसत आहे. दसरा सणात झेंडूच्या फुलाचे विशेष महत्व असून मागणी वाढल्याने फुलांना चांगला दर मिळत आहे. ...
सध्या नवरात्र सुरू असून बहुतांश नागरिक नवरात्रीचे उपवास ठेवतात. त्यात उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात व त्यांची मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव वाढविले आहे. ...
महाराष्ट्रात महालक्ष्मीची तीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. मुंबई, कोल्हापूर आणि तिसरे विदर्भातील एकमेव असलेले देऊळगाव येथील मंदिर आहे. या मंदिराला तब्बल २०३ वर्षांचा इतिहास असून दरवर्षी महालक्ष्मी व नवरात्रात देवीचा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. (Nav ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील आशापुरी मातेला नवरात्र उत्सव निमित्ताने पिंपळनेर येथील आडत दुकानदार प्रमोद विश्वनाथ कोठावदे यांनी एक लाख किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण केला. ...
मालेगाव : कॅम्पातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधितांनी स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक भिमा भडांगे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे. ...
गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...
येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ह्यमी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीह्ण अशा शब्दात केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला बुधवारी (दि.१३) ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अन ...