अनिवार : भंगार गोळा करणाऱ्या ४० मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय. किती तरी निराधार बेघर मनोरोग्यांना मानसिक, आर्थिक बळ देत समाजसेवी संस्थांपर्यंत पोहोचवलंय. रक्ताच्या थेंबातून माणुसकीचा प्रवाह वाहता व्हावा म्हणून ‘दो बुंद देश के नाम’ म्हणत, ...
- राजेश शेगोकारअकोला : बुलडाण्याच्या हिवरा आश्रम येथे दर जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान मोठा उत्सव असतो, यात्रा भरते. विवेकानंद जन्मोत्सव असे या उत्सवाचे नाव. अशी एखादी जत्रा, मोठा कार्यक्रम असला की, खिसे कापणाऱ्याचे चांगलेच फावते हिवरा आश्रम त्याल ...
भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते. ...
दिवा लावू अंधारात : आयुष्य म्हटले,की सुखदु:खाच्या पाठशिवणीचा खेळ. कधी ऊन तर कधी सावल्या. कधी हार तर कधी प्रहार. आयुष्याकडे पाहण्याचा आपला प्रत्येकाचा असाच सर्वसाधारण दृष्टिकोन. पुष्कळांचे आयुष्यही याच नियमाने कडीला जाते. म्हणून या म्हणी सर्वमान्य झाल ...