सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ... ...
जनतेला आरोग्य सेवाच मिळत नसेल तर नुसता विकास काय उपयोगाचा आहे. रस्ते, इमारती, पूल यासाठी लोकप्रतिनिधी व नेत्यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. सामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. ...
भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला. ...
४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह उर्वरित कार्यकर्त्यांनी प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन केले. त्यावेळी मोठा राडा झाला होता. ...
Nanar refinery project: सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेल्या Aditya Thackeray यांना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक आणि थेट विधान केलं आहे. ...