छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद ...
दोन वर्षापुर्वी शिवस्वराज्य यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली. ...