शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शेतकऱ्यांच्या मदतीव्यतिरिक्त सेनेने सर्वसामान्यांना केवळ 10 रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देण्याची घोषणा केली. त्यासाठी प्रत्येक शहरात मध्यवर्थी स्वयंपाकगृहाची स्थापना करण्याचं वचनही सेनेच्या वतीने देण्यात आले. ...
शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी,ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधरतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत,असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरक ...
शिवसनेच्या वचननाम्या व्यतिरिक्त राज्यातील विभागवार समस्या लक्षात घेऊन विभागवार वचननामा करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. विभागवार वचननामा करण्याची कल्पना ही सेनेकडून प्रथमच समोर येत आहे. ...
मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा.असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील कटुता संपवण्याबाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि शिवसेना यांच ...