शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थ ...
अजित पवार यांच्याशी कुटुंबातील कोणी बोलल्याचे माहिती नाही. पण सर्वांचे एकच म्हणणे होते की अजितने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बैठकांना हजर असल्याच्या आमदारांच्या सह्या घेऊन तो राज्यपालांकडे गेला. काँग्रेसशी मतभेद झाल्याचा राग होता. ...
बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने ...