ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महापालिका निवडणुक मतदानापूर्वीच चर्चेत आली, ती उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध आले आहेत. याबद्दल मनसे-उद्धवसेनेच्या नेत्यांनी पुरावे दाखवत एकनाथ शिंदेंवर आरोप केले. ...
स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ...
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे पुणे कनेक्शनही उघड झाले आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धवसेनेचे मुख्यालय असलेल्या सेना भवन येथे आले. शिवसेनेचं राजकारण आणि मराठी अस्मितेचं केंद्र असलेल्या सेना भवन येथे ...
Akola Municipal Elections 2026: स्वबळाच्या निर्णयामुळे शिंदेसेना नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! तत्कालीन शिवसेनेचे केवळ आठ नगरसेवक विजयी: शिवसेना फुटल्यानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल! ...