शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
BMC Election 2026: महापालिका निवडणूक काही दिवसांवर असताना वरळीमध्येच उद्धवसेना-मनसे युतीला झटका बसला. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अचानक पक्षाला जय महाराष्ट्र केला. ...
आमच्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामे केली आहेत, म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आहे, याचे श्रेय घ्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...