माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्राबल्य वाढले. यामुळेच गेल्या नऊ महिन्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा चांगली उसळी घेईल, असे आजवरच्या इतिहासावरून नक्की अंदाज व्यक्त करता येऊ शकतो ...
देशात मार्च २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे अर्थ, उद्योगाचे पार कंबरडे मोडून पडले. परंतु त्याच वेळेस भारतीय शेअर बाजाराची वाटचाल मात्र गुंतवणूकदारांना बुचकळ्यात पाडणारी ठरत आहे. ...
share market : गुरुवारी शेअर बाजार सुमारे १५० अंशांनी वाढून सुरू झाला. त्यानंतर दिवसभरामध्ये त्यात वाढ होताना दिसून आली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये अमेरिकन अध्यक्ष पदाबाबत अनिश्चितता कायम असतानाही मोठी वाढ झालेली दिसून आली. ...
Reliance Industries : देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण 9567 कोटींचा फायदा झाला आहे. ...
Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. ...