ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
'ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? मोदीजी देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय', असे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले आहे. ...
Pune Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय मुलीला आळंदीमध्ये नेण्यात आले आणि तिथे वारकरी संस्थेत डांबून ठेवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला. ...
Mumbai Latest Crime News: एक हादरवून टाकणारी घटना मुंबईमध्ये घडली आहे. दोन युवकांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले. त्यांना कारमधून पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीने त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार केला. ...