संस्कृत तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही परचुरे शास्त्री यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे ५ स्पटेंबर १९४५ रोजी दत्तपूर येथे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी त्यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी होत आहे. ...
बापूंचे वास्तव्य राहिल्याने सेवाग्रामचा जगभरात नावलौकिक आहे. वर्षाकाठी येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. मात्र, रेल्वेस्थानक सुविधांबाबत मागासल्याचेच वास्तव आहे. या रेल्वेस्थानकावरून दक्षिणेकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र त्या दिवसा नव्हे, ...
आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. क ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थिती होते. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी वर्धेत येत असून ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहे. शिवाय ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविद हे १७ ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती २५ मिनिटे बापू कुटीत थांबणार आहेत. या दृष्टीकोनातून बापू कुटी व सेवाग्रामच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...
गांधीजींची ओळख जगाला झाली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सामुहिक जीवन पद्धतीमुळे सामान्य ते विद्वान सर्वच स्तरावरील लोकं बापूंकडे आकर्षित झाले होते. बापू १९१५ मध्ये भारतात आले आणि त्यांनी असंख्य युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य केले. ...
दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या देशातून घालविण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे सांगून ‘भारत छोडो’चा नारा गांधीजींनी देशवासीयांना दिला. याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम असून या घटनेला ७७ वर्षे झाली आणि याच आठवड्यात ७३ वा ...