इगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला. ...
शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १00 टक्के स्वयंमूल्यांकन करण्याचे निर्देश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत. ...