१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत ...
या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश अस ...
आर्थिक वर्ष २०१९-२० संपण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४७५ शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या तसेच विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने विहित वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासनाच्या वेळोवेळी सूचनेनुसार सर्व शा ...
वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, ...
बालविज्ञान परिषदेत यंदा ठाण्यातील मराठी शाळांच्या प्रकल्पांची राज्यस्तरासाठी निवड झालेली नाही. गेल्या २७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
आजच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर भर देत या प्रदर्शनात शाळेत शिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्याची भूमिका पार पाडावी जेणे करून भविष्यातील वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...