झिंगाबाई टाकळी परिसरातील मनपाची शाळा या भागातील एकमेव शासकीय शाळा होती. एकेकाळी शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेली ही शाळा दारुड्यांचा अड्डा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
अनेकदा ग्रामीण भागातील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नाही. यामुळे अनेक समस्या तशाच राहतात. त्या वेळेत सोडविल्या जात नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात, यासाठी ही तक्रारी पेटीची ...
शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा सकाळी ९.३० वाजताच सुरू होते. सुरुवातीला एक तास जादा वर्ग घेऊन स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करवून घेतली जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकही एक तास आधीच हजर असतात. केवळ नग ...
सिन्नर : जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात १०१ कर्तृत्वान महिलांचा गौरव करण्यात आला. तर विद्यालयात प्राजक्ता शिंदे हिला एक दिवसाची मुख्याध्यापिका बनवून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा उप ...