1 lakh 25 thousand students will get the amount of khichdi : उन्हाळ्यात शाळांना सुटी असली तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात १६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते तर आतापर्यंत जिल्ह्यातील १३०४ वर गावातून कोरोना परतला आहे. त्यामुळे या गावांमधील शाळा सुरू होऊ शकतात. ...
शिक्षणसंचालकांच्या पत्रानुसार शाळेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती, तर १ ते ९ च्या शिक्षकांच ...