आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ ...
देशात सर्वाधिक शाखा असलेल्या सरकारी स्टेट बँक आॅफ इंडियाला ६,४५७ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा झाला आहे. मागील वर्षीही बँकेला १८०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ...
बँकांमध्ये ठेवी ठेवून भविष्याची तरतूद करण्याची जुनी परंपरा आता मोडीस येऊ लागल्याचे चित्र समोर दिसत आहे. बँकांमधील ठेवींचा वृद्धीदर आता तब्बल ५४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. लोकांचा कल बँकांतून ठेवी काढून घेण्याचा दिसत आहे. हे असेच चालू राहिले ...
वाशिम: लोकमतने ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले . त्याची दखल घेत स्टेट बँकेच्या कारंजा आणि वाशिम शाखेने घेत या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या आहेत. ...
बचत खात्यात किमान शिल्लक (मिनिमम बॅलेन्स) नसल्यास लावण्यात येणा-या दंडाच्या रकमेत स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) मंगळवारी ७५ टक्क्यांपर्यंत कपात केली. नवे शुल्क १ एप्रिलपासून लागू होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. ...