सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील भीमाशंकर साखर कारखाना गळित हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानामुळे नाभिक समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्ण ...
सातारा पालिकेत गेल्या एक महिन्यापासून झिरो पेंडन्सी अंतर्गत सुरू असलेले अभिलेखे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांची वर्गवारी केल्याने पालिकेतील सर्वच विभागांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. ...