गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे. ...
भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला ...
गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले. ...
निरा रस्त्यावरील पाडेगाव येथील टोल नाक्यावरील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या गाळ्यात कंटेनर घुसला. या अपघातात नऊ दुकान गाळे जमीनदोस्त झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. ...
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी दुपारी सातारकरांना अक्षरक्ष: झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस सुरू होता ...