लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

CoronaVirus News in Satara : कोरोनाच्या भितीने मृतदेह तीन दिवस घरात, दुर्गंधी सुटल्याने उघडकीस - Marathi News | CoronaVirus News in Satara : Corona's body was found in the house for three days, leaving a foul odor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus News in Satara : कोरोनाच्या भितीने मृतदेह तीन दिवस घरात, दुर्गंधी सुटल्याने उघडकीस

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ही खळबळजनक घटना जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथे घडली. आर्यन हा आई -वडील व मोठ्या भावासह भांडुप- मुंबई येथे राहत होता. ...

CoronaVirus Lockdown : नीरा पूल बंदमुळे तीन तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत - Marathi News | CoronaVirus Lockdown: Life in three talukas disrupted due to closure of Nira bridge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : नीरा पूल बंदमुळे तीन तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत

फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आ ...

CoronaVirus Lockdown : साताऱ्यातून साडेचारशे परप्रांतीय विनापरवाना गेले घरी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Four and a half hundred foreigners went home unlicensed from Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : साताऱ्यातून साडेचारशे परप्रांतीय विनापरवाना गेले घरी

लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असणारी उपासमार अन् हाताला काम नाही. गावी जाण्यासाठी परवानगी मिळेलच, याची शाश्वतीही नसल्यामुळे आॅनलाईन नोंद करूनही सुमारे साडेचारशे परप्रांतीय कामगार साताऱ्यातून विनापरवाना गावी रवाना झाल्याची माहिती पुढे येत आहे.  ...

CoronaVirus Lockdown : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून विनापरवाना घुसखोरी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली - Marathi News | CoronaVirus Lockdown: Unauthorized intrusion from CoronaVirus district, administration's headache increases | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून विनापरवाना घुसखोरी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. चेकनाक्यावर पोलीस ...

CoronaVirus Lockdown : चार दिवसांपासून कुटुंब राहत होते मृतदेहासोबत - Marathi News | CoronaVirus Lockdown: The family had been living with the body for four days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : चार दिवसांपासून कुटुंब राहत होते मृतदेहासोबत

कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द येथे दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या एका युवकाचा राहत्या घरात तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या मृदेहाबरोबरच अख्ख कुटूंब आपले दैनंदिन काम घरात राहूनच करीत ...

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना बाधित - Marathi News | CoronaVirus Lockdown: Five more corona infections in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना बाधित

सोमवारी एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश असून, जिल्ह्याचा आकडा आता १३८ वर पोहोचला आहे. रुग्णांचे निगेटिव्ह अहवालही येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असून, ९३ जणांचे अहवाल निगेटिव ...

CoronaVirus Lockdown : मजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडला - Marathi News | CoronaVirus Lockdown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : मजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडला

पाटण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमारे ऐंशी मजूरांसह लहान बालके असे शंभराहून जास्त लोकांना घेऊन जाणारा टेंपो ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला. ...

कोरोनाशी लढण्यासाठी संयमाचे शस्त्र गरजेचे - Marathi News | Awakening of scientific thought from ‘Annis’ | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोनाशी लढण्यासाठी संयमाचे शस्त्र गरजेचे

कोरोना या वैश्विक महामारीशी सामना करत असताना वैज्ञानिक कृतींचा जागर करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही अफवेला, अंधश्रद्धा उपचारांना कोणीही बळी पडू नये. विवेकी विचारांतून संयम प्राप्त होतो. हा संयम प्रत्येकाने बाळगायला हवा. - प्रशांत पोतदार, राज्य प्रधान ...