राणूबाईमळा येथे मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तत्कालीन चाकण ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाने दारूच्या नशेत घरात घुसून धिंगाणा घालीत, शिवीगाळ, दमदाटी करून चारचाकी गाडी व खिडक्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. ...
किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. ...
गावाच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजनांच्या घोषणेची गरज नाही. केंद्र व राज्य शासनाच्या आधीच प्रचंड योजना आहेत. या योजनांचा सखोल अभ्यास व सातत्याने पाठपुरावा केल्यास राज्यातील प्रत्येकच सरपंच आपल्या गावाला ‘स्मार्ट व्हीलेज’ बनवू शकतो, असे खासदार रा ...
गटतटाच्या राजकारणामुळे गावांचे उकिरडे झाले आहेत. विरोधासाठी विरोध केला जात आहे. अज्ञान हे विरोधाचे कारण आहे. गावक-यांनी विकासात सहभागी झाले पाहिजे. ...
पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्य ...
कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च दाखल न केल्याने त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकार्यांनी रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
एखाद्या गावाचा सरपंच गावातील नागरिकांच्या आरोग्याप्रती सजग असल्यास काय होऊ शकते याचे चांगले उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या गावचे तरुण सुशिक्षित सरपंच अॅड. जयसिंग चव्हाण यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. ...