उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. ...
हिंगणवेढे येथील सरपंच राजू अर्जुन धात्रक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शांताराम नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे अतिक्रमण प्रकरणी तक्रार दाखल केली होती ...
आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले. ...