मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. ...
आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं ...
वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. ...