तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील मांजर्डे, पेड, मोराळे, हातनूर, आरवडे, बलगवडे परिसराला पावसाने झोडपून काढले. मांजर्डे येथे कापूर ओढ्याचे पाणी २५ वर्षांनी पात्राबाहेर पडले. ओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, घाटनांद्रे गावाला मात्र पावसाने चकवा दिला आहे. येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत आहेत. ...
नाशिक विरूध्द कोल्हापूर असा मुलांचा अंतिम सामना पार पडला. नाशिकने एक गुण दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत कोल्हापूरला पराभूत केले. कोल्हापूर विरूध्द पुणे असा मुलींचा अंतिम सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडव ...
सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत. ...
महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि लोककलावंतांची भूमी म्हणूनच नावारुपाला आलेली आहे. या लोककलांनी मनोरंजनासोबत प्रबोधनही केले आहे. या जिवंत लोककलेचे संकलन -संवर्धन करणे काळाची गरज असल्याने, शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे नऊ दिवस राहिल्याने उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सभा, बैठका, रॅलीद्वारे प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. चुरशीच्या मतदारसंघात तर उमेदवारांसह त्यांचे संपूर्ण कुटुंबही प्रचारात उतरले आहे. त्यामुळे निवडण ...
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. ...