भिलवडी (ता. पलूस) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक, प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे (वय ७८) यांचे मिरज येथे हृदयविकाराने शनिवार, दि. ८ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. ...
वीज कंपन्यांचे खासगीकरण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, ते आपण रोखूच शकत नाही. या खासगीकरणाची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. गुणवत्तेच्या जोरावर खासगीकरणावर चांगल्या पध्दतीने मात करता येईल, असे प्रतिपादन महापारेषणचे कार्यकारी संचाल ...
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ ...
पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना गृहखात्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता १० जानेवारीपासून सेवेतून मुक्त केले आहे. अतिशय तोकड्या भत्त्यावर काम करणाऱ्या जवानांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
दुसरीकडे राज्यात सत्ता आल्याने काँग्रेस आघाडीला बळ मिळाले आहे. आताच्या निवडीत आघाडीचा ‘प्लॅन’ फसला असला तरी, भविष्यात आघाडीशी दोनहात करावे लागणार आहेत. ...
हरिपूर-कोथळी पुलाचा बांधकाम आराखडा अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाच्या मान्यतेसाठी सादर केलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने तीनदा स्मरण पत्रही पाठविले आहे. त्यातच आता भविष्यात पुलामुळे काही अडचण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाब ...