केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत. ...
आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप आॅपरेशन लोटस ही मात्रा लागू करण्याच्या तयारीला लागली आहे. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणू, असाही दावा भाजप करत असताना, वाळवा—शिराळ्यात मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कमळ फुलण्याअगोदरच खुडण्याची तयारी ...
इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या ... ...
खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण् ...
सध्या सांगलीतील यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. इमारतीचा एक भाग प्रशासनाच्या ताब्यात असल्याने मंडळाचे क्रीडाविषयक उपक्रम खोळंबले आहेत. इमारत रिकामी करून देण्याची विनंती मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
या मूर्ती सुस्थितीत होत्या. मूर्तींच्या पिठासनावर लेख असून, त्यामध्ये संवत्सर १५४८ चा उल्लेख आहे. म्हणजेच १४९० मध्ये तयार केलेल्या हा मूर्ती आहेत, असे आढळून आले. कुमठेकर यांनी प्रथमदर्शनी मूर्तींचा इतिहास मोठा असून, तो सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वीचा ...