दररोजच्या भांडणाचा राग मनात धरून मल्लिकार्जुनने बापाच्या डोक्यात जोरात काठी मारली आणि जमिनीवर ढकलून दिले. शिवाप्पांचे डोके भिंतीवर आपटल्याने जबर दुखापत झाली. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे केंद्र, राज्यातील सरकारला सळो की पळो करा. ...