तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००५-०६ च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी केली. ...
शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. ...
राष्ट्रवादीच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यात काँग्रेस नेतेही अयशस्वी ठरले होते. पण, आता राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले आहेत. ...
अंगणवाड्यातील बालकांना कोरोनामुळे घरपोहोच पोषण आहार दिला जातो. सांगली शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये अंगणवाडी क्रमांक १९६ येथील बालकांना शुक्रवारी पोषण आहार म्हणून साखर, मूगडाळ, गहू, हरभरा आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी साखरेच्या पाकिटात मृत मुंगळे, ...
जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते. ...