किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे. ...
अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घो ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी ...
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादासह शेतीला पाणी देण्यावरून गुरुवारी रात्री कापूसखेड (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. कोयता, कु-हाड, तलवार आणि दगडांचा वापर करून झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा खून झाला. ...
प्रताप महाडिक।कडेगाव : युवक काँग्रेस च्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या राजकीय कारकीर्दीची इनिंग पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार, क ...
पूर्ववैमनस्यातून कापुसखेडमध्ये (ता. वाळवा) येथे सागर शिवाजी मरळे (वय ३०) या तरुणाचा कुऱ्हाडीने हल्ला करुन व दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी कापुसखेडतील दत्तनगरमध्ये ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध इस्लामपू ...