सांगली शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले. ...
मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये मुलाला बारावीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीच्या भामट्याने शिक्षकाला सुमारे साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित भामटा मिलींद जनार्दन जोशी (रा. बिनीवाले विठ ...
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रमुख शिलेदार, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सोमवार, दि. १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जेल फोडून पलायन केले होते. त्याला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...
दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. ...
अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे. ...