निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर ...
शिक्षणाबाबतीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम सरस ठरले आहेत. त्यांनी बीई, एमबीएसह व्यवस्थापन शास्त्रातील पीएच.डी. ही पदवी मिळविली आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे बी. ई. सिव्हिल इतके शिक्षण आहे. ...
या घटनेनंतर शनिवारी पंपाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्य ...
पण, सप्टेंबर महिन्यात झेंडूचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपये किलोपर्यंत उतरले होते. यावेळी मशागत आणि औषधाचाही खर्च शेतकºयांच्या पदरात पडेल की नाही, अशी चिंता त्यांना लागून राहिली होती. ...
अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. ...
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आ ...