जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पु ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव भाऊसाहेब शिंदे (वय ८१) यांचे आष्टा (ता. वाळवा) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आष्टा शहर आणि परिसरातील सर्व गावांमध्ये बंद ठेवू ...
राज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी दिली जाणारी कुपवाड व सांगलीमधील अकरा खासगी रुग्णालयांची सेवा सध्या बंद आहे़ संबंधित ...
दुष्काळी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील पोसेवाडी गाव. या गावातील भगवान नारायण जाधव या बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने १२ हजाराहून अधिक जुन्या वस्तूंचे संग्रहालय साकारले आहे. ...
व्यापाऱ्यांना विक्री नाही -- सर्वसामान्य लोकांना हे आंबे माफक दरात मिळावेत म्हणून रघुनाथ निकम यांनी आजअखेर कोणत्याही व्यापाºयाला विक्री केलेली नाही. दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता एक लाख रुपयापेक्षा जास्त नफा मिळतो. ही ‘आमराई’ त्यांना उतारवयातही जगण्य ...
सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. ...