येथील संजयनगरमध्ये सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर, सांगली) यांचा किरकोळ वादातून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. निरंकार कॉलनी ते सूर्यनगर कॉलनीदरम्यान रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. ...
शाळेकडे पुन्हा पाऊल टाकून नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे दुर्मिळ होत असताना, नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील सिद्धेश्वर हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासाकरिता पुन्हा ...
आर्थिक गैरव्यवहारांसह इतर अनेक कारणांनी अवसायनात गेलेल्या जिल्ह्यातील सहा बॅँकांच्या अवसायकांनी ठेवीदारांना थोडाफार का होईना दिलासा दिला आहे. सहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप केले असून, ...
जत तालुक्यात आजअखेर २७ चारा छावण्या मंजूर असून, त्यापैकी २५ चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १३ हजार २२० लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. परंतु सुमारे तीन हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत ...
तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे. ...
आगामी विधानसभा निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढविण्यावर मी ठाम आहे. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच या निर्णयावर एकमत झाले आहे. शिवाजीराव देशमुख यांना आदरांजली म्हणून वाळवा-शिराळ्यातील आघाडीच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. तसे न झाल्यास आम् ...
सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ...