एकाचवेळी कोरोनाची अन् पावसाची भीती नागरिकांना सतावत असताना नेटकऱ्यांना अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' घोषणेची आठवण आली. इतकचं नाही तर नेटकऱ्यांनी त्यावर चक्क कविता केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे. ...
शीतल पाटील सांगली : वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून नेहमीच पत्रकबाजी केली जाते. मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत निवेदन, ... ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ऑक्टोबर छाटणीच्या व फ्लॉवरिंगच्या द्राक्ष बागांना मोठे नुकसान सोसावे लागले. ७० ते ८० टक्के द्राक्षबागांना फटका बसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ...
सुशांत घोरपडे म्हैसाळ : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कर्नाटक सरकार सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करते; पण कर्नाटकातील प्रवासी महाराष्ट्रात ... ...
क्रांतिवीरांचा इतिहास बलवडी (ता. खानापूर) येथील क्रांतिवनात वृक्षरूपाने जिवंत करण्यात आला आहे. नव्या तंत्रस्नेही काळातील तरुणाईला तो अधिकाधिक सुस्पष्ट व्हावा यासाठी आता क्यूआर कोडच्या रूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...
कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी उधळली मुक्तांफळे. जागतिक आरोग्य संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप. ...