गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनेक खासगी, शासकीय तसेच घरकुलांची कामे रखडली आहेत. या सर्व कामांकडे शासनाचे दुर्लक्ष असून शासनाकडून कोणतेही कार्यवाही व उपाययोजना होताना दिसून आली नाही. त्यामुळे जि.प.चे माजी सदस्य सुरें ...
भंडारा जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा आहे. मात्र अलीकडे रेती तस्करीतून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. राजकीय आश्रयातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभ ...
नदीघाटावरील रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला प्रशासनाची रितसर मान्यता आहे. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. त्यामुळे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गावकऱ्यांना या रस्त्यातून जाताना कमालीचा त्रास सहन क ...
यावर्षी रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया न झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात रेतीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अहेरी उपविभागात २ हजार ३५५ शौचालयाचे काम थंडबस्त्यात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बाराही पंचायत समितीमधील ग्रामपंचायतस्तरावर घरकुलांच ...
दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झा ...
गावागावात अवैधरित्या रेती वाहतूक व विक्री होत आहे. दरम्यान रेती चोरीचा दंड आकारणीचे शुल्क अमाप आहे. त्यामुळे रेतीतस्करांनी आणलेल्या चोरीच्या रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. अशात बांधकाम व विकास कामे होणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशास ...
पावसामुळे नद्यांना पाणी असले तरीही तराफे (बोट) तयार करून अवैध वाळू उपसा सुरू आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदी पात्रात ठिकठिकाणी वाळू माफीयांचा रात्रीच खेळ चालतो. आंजी (अंदोरी) येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरवदे, ना ...