पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र असून उच्च दर्जाची रेती आहे. तस्करांनी नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर साठा केला हाता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल प्रशासनाने ४०० ब्रास रेती जप्त केली. स्थानिक महसूल कर्मचाऱ् ...
वर्षभरात केवळ ४०६ प्रकरणे दाखल झाली. त्यातही केवळ ६८ प्रकरणांतच गुन्हे दाखल करण्यात आले. दंडाची रक्कम जवळपास तीन कोटी ६३ लाख इतकी आहे. मोठी कमाई होत असल्याने माफिया दंडाला जुमानताना दिसत नाही. ...
चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या ‘पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमरावतीतही काहींनी वाळूतस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली ...
जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे ...
गेल्या सलग दोन वर्षांपासून रेती घाटाचे रखडलेले लिलाव यावर्षी करण्यात आल्याने वाळू व्यावसायिकांनी कोट्यवधींच्या घरात बोली बोलून कंत्राट घेतले. प्रशासनामार्फत वाळूचे कंत्राट मिळताच लिखितवाडा व सोमनपल्ली या घाटावरील अधिकृत कंत्राट घेणाऱ्यांनी उत्खननाचा ...
२७५० रुपयांपेक्षाही अधिक दराने रेती घेतली. यातून प्रशासनाला एकाच वेळी जवळपास साडेचार कोटींचा महसूल प्राप्त झाला. आता रेतीचे दर कमी झाल्याने स्पर्धाही कमी झाली आहे. २१ घाटधारकांनी ६०० रुपये प्रति ब्रासच्या दरानेच रेती घाटाची खरेदी केली आहे. कमी दराची ...
कायदा मोडायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणा विकत घ्यावी लागते. त्यात कुणी विकले जाणार नसेल तर त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवावा लागतो. यासाठीच अल्पवयीन मुलांचा वापर संघटित गुन्हेगार करीत आहे. काही गुन्हेगारांनी तर या अल्पवयीनांच्या हातात देशी कट् ...
तालुका सनियंत्रण समितीने ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविले. त्यातील ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. या घाटांची किंमतही दीड ते दोन कोटींच्या घरात आहे. पहिल्या लिलाव फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ, ...