रेती तस्करांची नाळ ठेचण्यासाठी त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी व्यक्त केले. तसेच, अशी कारवाई करणे शक्य आहे किंवा नाही याची माहिती घेण्यात यावी आणि यावर तीन आठवड्यात भूमि ...
चुलबंद नदीकाठावरील वाकलटोला परिसरातील रेतीसाठा जप्त करण्याची मागणी आहे. कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांसह जनशक्ती अन्याय समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी उपोषण करतील, असा इशाराही अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील देगलूर आणि बिलोली तालुक्यातील वाळू घाटावर परवानगीपेक्षा जादा उत्खनन होत असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या घाटाची मोजणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार बिलोली तालुक्यातील सर्वच घाट बंद करण्यात आल्याची ...
गोदावरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यास विरोध करणाºया एका शेतकºयास वाळूमाफियाने मारहाण केल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धारखेड शिवारात घडली. ...
लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला. ...