लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

Rural development, Latest Marathi News

विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन; कुलगुरूंनी अर्थसंकल्पात केली ५० लाख रुपयांची तरतूद - Marathi News | Establishment of new center in University in the name of Vilasrao Deshmukh; The Vice-Chancellor has made a budget of Rs 50 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन; कुलगुरूंनी अर्थसंकल्पात केली ५० लाख रुपयांची तरतूद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ...

बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र - Marathi News | Illustrating the memory of freedom struggle in Barash's program: Pictures in rural areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र

बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. ...

शिवाजीनगर विकासापासून वंचित - Marathi News | Shivajinagar deprived of development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजीनगर विकासापासून वंचित

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील स ...

नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट - Marathi News | Transform to 41 villages in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट

राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम स ...

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा भूमिगत वाहिन्यांना अडसर, काम रखडले - Marathi News | Ratnagiri: The local bodies of the local governments have obstructed the underground channels | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा भूमिगत वाहिन्यांना अडसर, काम रखडले

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे. ...

राज्याच्या ग्रामीण भागात मोफत ‘वाय-फाय’ - Marathi News |  Free Wi-Fi in rural areas of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या ग्रामीण भागात मोफत ‘वाय-फाय’

राज्याच्या ग्रामीण भागासह गोव्यात मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधेचा विस्तार सध्या वेगाने सुरु झाला आहे. ‘जॉयस्टर’ही ब्रॉडबॅन्ड कंपनी ही सेवा मोफत उपलब्ध करुन देत आहे. ...

परभणी जिल्ह्यातील स्थिती : आमदार आदर्श ग्रामयोजना कागदावरच - Marathi News | Status in Parbhani District: MLA on Adarsh ​​Gram Yojana Paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील स्थिती : आमदार आदर्श ग्रामयोजना कागदावरच

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक् ...

‘पेपरलेस’कडे पाटोदा तालुक्याची वाटचाल - Marathi News | Patoda taluka's way to 'Paperless' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘पेपरलेस’कडे पाटोदा तालुक्याची वाटचाल

ग्रामपंचायत पातळीवरील कारभार पारदर्शी होण्यासाठी पेपरलेस करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचे अभिलेखे ३१ मार्च रोजीच पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत तालुका राज्यात अव्वल ठरला असून पेपरलेसचे ...