स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे ...
‘आज अवतन घ्या अन उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिल्या जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी सुखकर सण आहे. याचदिवशी मातीची बैलजोडी, गाय वासरू वगैरे घडवून त्यांची पूजा केली जाते. ...
पालकमंत्री पांदण, शेत रस्ता योजनेंतर्गत जिल्ह्यात ११३ शेत रस्त्यांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही कामे प्रगतीपथावर असल्याने आगामी पावसाळ्यात शेतमाल वाहून नेण्याची शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे़ ...
गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील ...
वेळुंजे (त्र्यंबक) : बिइंग कॉमन संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१७) हेदुलीपाडा या ठिकाणी ‘पाड्यावर चला’ या उपक्र माअंतर्गत अतिदुर्गम भागात नावही न ऐकलेल्या पदार्थांचा मुलांना आस्वाद घेता यावा, शहरातील प्रगत लोकांचं त्यांना प्रेम मिळावं या उद्देशाने या क ...
जी गावे वनक्षेत्रांशेजारी येतात, त्यांना इंधनासाठी वनांतील लाकूडफाट्यावर अवलंबून राहू लागू नये म्हणून राज्य शासनाने सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सध्या शासनदरबारी प्रलंबित आहे. या योजनेतून लोकांन ...
जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून ...