आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ...
शहरात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पोलीस दंडात्मक कारवाई करून देखील काही बेशिस्त चालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी नवीन कायदे लागू केले असून, दंडाच्या रकमेतही तिपटीने वाढ केल ...
केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयातर्फे अडीच वर्षापूर्वीच मोटारवाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आता राज्यात याची अंमलबजावणी होणार असून पोलिसांनीही कंबर कसली आहे. ...
नियम मोडलेल्यांना घरपोच तसेच मोबाईलवर याची माहिती कळवली जाते. हा दंड न भरल्यास वाहतूक शाखेकडून नाकाबंदी आयोजित केली जाते आणि त्याद्वारे वाहनांची तपासणी करून दंड वसूल केला जातो...! ...
वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे दंड जुना, भरपाई मात्र नवी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याबाबत आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलीस यांच्यात संभ्रम दिसून येते. ...