नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तोट्यातील आपली बसला सावरण्यासाठी महापालिके चा संघर्ष सुरू आहे. होत असलेला तोटा कमी कसा करता येईल, यावर पर्याय सापडलेला. यादरम्यान महापालिकेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीत धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. ...
जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाला नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. ...
शेगाव ते पंढरपूर मार्ग व्हावा म्हणून आपण दिल्ली पर्यंत धडक मारून तो मंजूर करून घेतला. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. हा मार्ग राज्यासाठी एक मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. ...
भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे. ...
आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटी ...