कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु ...
गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी युवक का ...
अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच राज्यभरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे हे मृत्यूचे सापळे बनले असून अपघातात अनेक निरपराध लोकांना जीव गमवावा लागत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ़त्वाखालील सरकारने पुन्हा निवडून आल्यावर काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये महाराष्ट्राचे खासदार नितिन गडकरी यांचे मोठे वजन आहे. ...
चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गाव ...
वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टा ...