दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली. ...
अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. ...
शहर वाहतूक शाखेने नाशिकरोड परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून ‘फक्त दुचाकी’ टोइंग कारवाई करत असून, त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर टोइंगची कारवाई केली जात नाही. ...
जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्या ...
वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या खेडगाव-शिंदी रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. जि.प.ने यासाठी २९ लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शिंदी व पेंडगाव ही गावे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी प्रथमच थेट तालुक्याशी जोडली जाणार ...