गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे अद्याप कामही पूर्ण झाले नाही तोच रस्त्यांवर मात्र खड्डे पडले आहेत. नवीन रस्त्यावर अनेक प्रकारच्या अर्धवट कामांमुळे सफाईदारपणा नसून एकंदरच रस्ता किती तग धरेल, याविषयी शंकाच निर्माण झाली आहे. ...
हा निर्णय होऊन वर्ष उलटले तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेत रस्ते, पाणंद रस्त्यांसह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी झोपडपट्टीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे चार महिने चिखलातून जावे लागत आहे. ...
जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेत ...
उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...