शहरातील वर्दळीच्या मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, पावसाने ठिकठिकाणी डबके साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये कॅम्प ते पंचवटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकां ...
गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संत ...
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघात ठार झालेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ केतन खुर्जेकर यांच्या मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी इहलोकाच्या प्रवासाला गेलेल्या त्यांच्या मित्राच्या आठवणीने त्यांचे डोळे वारंवार भरून ...
प्रवरा व मुळा नदीवरील ‘इंग्रज’राजवटितील दगडी पुलांचे चिरे आजही शाबूत आहे. पुलाची वाडी रुंभोडी येथील दगडी पूल ही बिटिशकालीन देणं आहे. दगडी चि-यांच्या कमानदार बांधकामावर भक्कम दगडी फरशी बसविलेली आहे. ...
शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न रस्त्याचा असतो. तहसीलदार म्हणून काम करताना शिव रस्त्याचा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांना अडचण होते. सहा महिन्यात तालुक्यातील ४७ शिव रस्ते खुले केले आहेत. ...