ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली. ...
भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. ...
राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत अस ...
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे. २४ तासात ...
तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची अवस्था बिकट असून जिवतीला जोडणारे रस्त्येही पाहिजे तसे ठिक नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चा ...
सिंदेवाहीवरुन जोडणारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, या मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अपघात घडविणारे वाहन सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांगपत्ता लागत न ...
नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प ...
आरमोरी येथील बर्डी भागातील वडसा व ब्रह्मपुरी मार्गावर नेहमीच मोकाट जनावरे बसून असतात. सदर दोन्ही मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जनावरांना वाहनांची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास जनावर मालक वाहनमालकांना ...