उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती. ...
Koyna Dam कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू झाली आहे. ...
Tapi Mega Recharge Project : तापी मेगा रिचार्ज (Tapi Mega Recharge) परियोजनेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारांनी सह्या केल्या असल्या तरी मेळघाटातील १४ गावे आणि मध्यप्रदेशातील ८ गावे यामुळे बुडीत क्षेत्रात जाणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...