सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
भीमा खोऱ्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उजनी Ujani Dam धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील ३ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. ...
पावसाच्या जोरदार सरींनी रविवारी सांगली, मिरज शहराला झोडपून काढले. नदी तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाच तासातच कृष्णा नदीपातळी २.७ फुटांनी वाढ झाली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...