लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात आज ‘यलो अलर्ट’; पावसाच्या उघडिपीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट  - Marathi News | Yellow alert in Kolhapur district today; Water level of Panchganga reduced due to rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात आज ‘यलो अलर्ट’; पावसाच्या उघडिपीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट 

अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली: धरणातील विसर्ग मात्र कायम: पडझडीत नऊ लाखांचे नुकसान ...

दौंड येथून उजनीत तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट - Marathi News | Decrease in discharge from Daund into Ujni and from Ujni into Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दौंड येथून उजनीत तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट

Water Release Update : भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात कुठे सुरू आहे विसर्ग तर कुठे जोरदार पाऊस; वाचा सविस्तर - Marathi News | Where is the discharge going on and where is heavy rain in Kolhapur district; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात कुठे सुरू आहे विसर्ग तर कुठे जोरदार पाऊस; वाचा सविस्तर

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाच्या उघडिपीमुळे दिलासा मिळाला असला तरी तुरळक हजेरी होती. धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील ६१ पैकी ५ बंधारे दिवसभरात वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यातून प्रति सेकंद ३५,९२१ क्युसेकने पाण ...

भंडारदरा धरण ५० टक्के भरले; लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण - Marathi News | Bhandardara Dam filled to 50 percent; atmosphere of satisfaction in the beneficiary area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारदरा धरण ५० टक्के भरले; लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण

Bhandardara Water Storage : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प् ...

अन् अखेर वारीवरील पुराचा धोका टळला; चंद्रभागा नदीची पातळी ओसरली - Marathi News | And finally the threat of flood on the Wari was averted; the level of the Chandrabhaga river receded. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन् अखेर वारीवरील पुराचा धोका टळला; चंद्रभागा नदीची पातळी ओसरली

Ashadhi Wari Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा ...

वीर धरणातील पाणीसाठा आता स्थिर; सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद - Marathi News | Water storage in Veer Dam is now stable; discharge through sewage completely stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर धरणातील पाणीसाठा आता स्थिर; सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद

Veer Dam Water Storage : वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे. ...

कोकण ते नाशिक, मराठवाडा ते विदर्भ; जाणून घ्या राज्याच्या कोणत्या धरणात किती झालाय पाणीसाठा - Marathi News | From Konkan to Nashik, Marathwada to Vidarbha; Find out how much water has accumulated in which dam of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण ते नाशिक, मराठवाडा ते विदर्भ; जाणून घ्या राज्याच्या कोणत्या धरणात किती झालाय पाणीसाठा

Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...

१०० टक्के सफाईचा फोल दावा : कोट्यवधी खर्चुनही नद्या अस्वच्छच ! - Marathi News | False claim of 100 percent cleanliness: Rivers remain unclean despite spending crores! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० टक्के सफाईचा फोल दावा : कोट्यवधी खर्चुनही नद्या अस्वच्छच !

मनपाचा दावा फोल : पावसाळ्यात नदीकाठच्या लोकांचे जीवन धोक्यात ...