स्थानिक गावाच्या मध्यभागातून गेलेल्या नदी पात्राला जलपर्णी व बेशरमाच्या झाडांचा विळखा असल्याचे चित्र बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर नदीचे पात्रही झुडपांमुळे अरुंद झाले आहे. ...
गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़ ...
लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली ये ...
मुंबई नाका ते शिवाजीवाडीदरम्यान वाढत्या अतिक्रमणामुळे नंदिनी नदीचे पात्र दिवसागणिक अरुंद होत चालले आहे. त्यामुळे नंदिनी नदी केव्हा मोकळा श्वास घेणार? असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. ...
अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे. ...