काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिं ...
मुख्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचे पुनरूज्जीवर केले जाणार आहे. या नदीला येऊन मिळणाऱ्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही जलचळवळ राबविली जाणार आहे. ...
कोल्हापूर : गेली २५ वर्षे पंचगंगा शुद्धिकरणासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर अथक प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांविषयी आदर व्यक्त करीत, या सगळ्या कामाला श्रद्धेची जोड देत नागरिकांचा आपली माता पंचगंगेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्य ...
प्रत्येक गावाचे वैभव नदी असते. ही नदी स्वच्छ आणि निर्मळ असणे आवश्यक असते. पूस नदीची झालेली अवस्था दूर करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम केवळ लोकसहभागातूनच शक्य असल्याचे प्रतिपादन अकोलाचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केल ...
बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तराव ...
कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र, या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक ...
वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. ...